दृष्टीकोन
डॉ श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट “आजकालची पिढी लग्नाला सिरीयसली घेत नाही का?” हा प्रश्न मला अनेकदा समुपदेशन दरम्यान विचारला जातो. अर्थात हा निष्कर्ष थोडा घाईत काढलेला वाटतो. प्रश्न “ते सिरीयसली घेतात का?” इतकाच नाही, तर “कशा प्रकारे घेतात?” हा जास्त महत्त्वाचा आहे. कारण दृष्टिकोन बदललाय, जबाबदारीची भावना नाहीशी झालेली नाही. सामाजिक पातळीवर मोठा बदल दिसतो. आधी […]










