मन जपलं तर आयुष्य सावरतं
डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट भावनिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यावर त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर हळूहळू, पण खोलवर होतो. भावनिक आरोग्य म्हणजे आपण आपल्या भावना किती नीट ओळखतो, व्यक्त करतो आणि सांभाळतो; तर मानसिक आरोग्य म्हणजे विचार, वागणूक आणि दैनंदिन जीवनात काम करण्याची आपली क्षमता. जर मन सतत ताण, राग, दु:ख किंवा गोंधळलेल्या भावनांनी भरलेलं असेल […]









