Manaswi

Shrikant Kulange

  • Home
  • Author: Shrikant Kulange

उदासीनता आणि मानसिक आरोग्य

कधी असं वाटतं का की “काहीच करावंसं वाटत नाही?” आवडत्या गोष्टीही आता बोअर वाटतात? कोणाशी बोलायची इच्छा होत नाही आणि मनात एक रिकामेपणा जाणवतो? हीच अवस्था म्हणजे उदासीनता — जेव्हा मन थकलं असतं आणि भावनांनी दमून गेलं असतं. उदासीनता म्हणजे आळस नाही, ही मनाची विश्रांती घेण्याची पद्धत आहे. जसं शरीराला खूप कामानंतर थोडा आराम लागतो, तसंच […]
Read More

आपला उद्देश आणि भविष्य – आपल्याला आपले उद्देश घडवतात

आपल्याला आपले उद्देश घडवतात हे मी एका कार्यशाळेत सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी बऱ्याच काळानंतर भेटीनंतर याची पावती दिली. अर्थात, ही गोष्ट जगमान्य आहे की उद्देशहीन जीवन एका बेचव जेवणासारखे असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचे विकासाचे अनेक घटक आहेत, आणि त्यात आपल्या उद्देशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रभाव आणि व्यक्तिगत अनुभवानुसार माणसाचे व्यक्तिमत्व किती प्रमाणात विकसित […]
Read More

राजकीय वादविवाद आणि मानसिक आरोग्य

भारत आणि बाहेरील राष्ट्र किंवा अंतर्गत राजकारणातील होणारी उलट सुलट बयानबाजी रोज ऐकायला, वाचायला भेटते. आणि त्यातून काहीना छान वाटते, काहींचा अगदी तिळपापड होतो तर काही जाणूनबुजून शांत राहतात. राजकारण हे एक महत्वाचे सामाजिक क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध विचारधारांकडे, मूल्ये, आणि आस्थांना स्थान आहे. त्याचबरोबर, राजकीय वादविवाद, जो विविध कारणांमुळे उद्भवला जातो, तो सामान्य जनतेच्या […]
Read More

मानसिक आरोग्य दिवस आणि आपण भारतीय – एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” म्हणजे फक्त एक आरोग्य जनजागृती दिन नाही, तर माणसाच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची एक संधी आहे. “मानसिक आरोग्य” हा शब्द आपण ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ, त्यातील संवेदनशीलता आणि आपल्या भारतीय संस्कृतीशी असलेला खोल संबंध आपण अनेकदा विसरतो. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हो! मानसिक आरोग्य […]
Read More

हतबलता – आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता

आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता आयुष्य निरस वाटू लागलंय अशी भावना घेऊन अनेक क्लायंट येत असतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती काही ना काही अडचणींना, अडथळ्यांना आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाते. काही जण या परिस्थितीला शांतपणे तोंड देतात, तर काही जण त्यात पूर्णपणे हतबल होतात. “हतबलता” म्हणजे केवळ निराशा नाही, तर मानसिक अशक्ततेचा असा टप्पा जिथे […]
Read More

सवय आणि विचार – विचार बदला आचरण बदलेल,

विचार बदला आचरण बदलेल, हे वाक्य आपण ऐकलेले आहे. काही क्लायंटच्या म्हणण्यानुसार असं होतं नाही. आपल्यापैकी बरेच लोक असा समज करतात की आपण जे काही करतो ते आपल्या विचारांवर आधारित असते. “मी ठरवलं तर मी करू शकतो” किंवा “मी विचार केला तर बदल घडेल” असे आपण म्हणतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपल्या बहुतेक कृती विचारांवर […]
Read More

पालकांचा एकाकीपणा… बारावीचा निकाल लागला आणि

बारावीचा निकाल लागला आणि चिमणी पाखरे घरातून उडून आता महाविद्यालयाच्या वसतिगृहात पोहोचली. तिकडे मुले आणि इकडे आई, बाबा, भावंडं मात्र एकाकी होतात. मुलांचे शिक्षण म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. जेव्हा मुले शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये जातात, तेव्हा पालकांच्या मनात अनेक भावनांचा उदय होतो. एकीकडे त्यांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीचा गर्व आणि आनंदाची भावना […]
Read More
call us