मुलं आणि पालक – संवाद
डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ मुलं पालकांवर नाराज होतात ते बहुतेक वेळा एखाद्या एकाच प्रसंगामुळे नसतं. ती नाराजी हळूहळू साचत जाते. जेव्हा मुलांच्या भावना वारंवार दुर्लक्षित होतात, त्यांच्या भीतीला किंवा संभ्रमाला गांभीर्याने घेतलं जात नाही, तेव्हा त्यांच्या मनात एक शांत दुरावा तयार होऊ लागतो. मुलांसाठी मानसिक आधार म्हणजे फक्त समस्या सोडवणं नसतं, तर त्यांच्या भावनांना […]










